More than 1 million Videos, Photos, Blogs And Music.
ब्लॉग्ज
1 2 3 4 5 6 ...
आमच्या लहान पणचा हा चित्रपट आहे . अशोक कुमार आणि देविकाराणी त्यात मुख्य पात्र आहेत. अछूत कन्या त्यावेळेचाच चित्रपट आहे. जीवना नैया मधील हे गाणे मला आठवले. दोघांच मिळून हे गाणे आहे. ते असे आहे. अशोक कुमार म्हणतो...... तुम ... अधिक वाचा...
sharada Chellam द्वारे ऑक्टोबर 23, 2009 6:20 PM वर पोस्टेड #
पाच वर्षातुन एकदाच संधी मतदानाचीम्हणून नका सोडू पाहीजे ते सरकार निवडण्याची,सकाळी उठा आपल्या धर्मा प्रमाणे करा पार्थनाम्हणा मला बुध्दी दे चांगल्या उमेदवार निवडण्याचीरस्त्यात कोणीही भेटो अमिषासह मी नाही बदलणार कारण मी केली आहे पार्थनादिले आहे वचन योग्यच ... अधिक वाचा...
Milind Shahare द्वारे ऑक्टोबर 13, 2009 10:43 AM वर पोस्टेड #
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या एका देशात पुरोगामी आणि अव्वल समजल्या जाणार्‍या राज्यात सुमारे साडेदहा कोटी लोक राहतात. त्यापैकी जवळपास साडेसहा कोटी लोक सज्ञान असून त्यांना मतदानाचा हक्क आहे. त्यांच्यापैकी निम्म्या तरी लोकांना या मतदान बितदान ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे ऑक्टोबर 2, 2009 10:47 PM वर पोस्टेड #
"रोज आठवण यावी अस काही नाही ,, रोज भेट व्हावी असही काही नाही ,, मी तुला विसरनार नाही ,, याला खात्री म्हणतात ,, आणि तुला याची खात्री असणे ,, यालाच तर मैत्री म्हणतात" ... ! "जिथे बोल्न्यासाठी शब्दांची गरज नसते ,, आनन्द ... अधिक वाचा...
dipali द्वारे सप्टेंबर 23, 2009 12:15 PM वर पोस्टेड #
"रोज आठवण यावी अस काही नाही ,, रोज भेट व्हावी असही काही नाही ,, मी तुला विसरनार नाही ,, याला खात्री म्हणतात ,, आणि तुला याची खात्री असणे ,, यालाच तर मैत्री म्हणतात" ... ! अधिक वाचा...
dipali द्वारे सप्टेंबर 23, 2009 12:13 PM वर पोस्टेड #
सुतार,फितर,हे लोक इथून तिथून सारखेच असतात का ? बघ ना तो रामा सुतार किरकोल काम पूर्ण करीत नाही. काल भेटला होता, म्हणाला मामा वारला म्हणून . एका मित्राने दुसर्‍या मित्राला विचारले . मग काम चालू करुन पंधरा दिवस झाले असतीळ. मित्राने ... अधिक वाचा...
vithal marathe द्वारे सप्टेंबर 14, 2009 6:33 PM वर पोस्टेड #
कुत्रं मागे लागलं, तर पळू नये तिथेच थांबावं!... हा लहानपणी अनेकांनी सांगतात किंवा देतात तो उपदेशाचा डोस आज आठवला. तसंच "आत्महत्येच्या" बाबतीत म्हणता येईल...पण माझ्या मतानुसार हे सगळं खरं असलं तरीही, वेळ आल्यानंतर "या गोष्टी" कळत-नकळत घडतातच. येत्या 10 ... अधिक वाचा...
sushrut jalukar द्वारे सप्टेंबर 10, 2009 5:19 PM वर पोस्टेड #
वनिता समाज ही दिल्लीच्या आणि आसपासच्या मराठी भगिनींसाठी आणि कुटुंबीयांसाठी वर्षभर उत्तमोत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम करणारी संस्था आहे. अलीकडेच वनिता समाजानं ‘जाहिरातींचा भूलभुलैया : चांगला की वाईट या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता, त्याला वक्त्यांचा नि ... अधिक वाचा...
A. PRASHANT द्वारे सप्टेंबर 9, 2009 11:38 AM वर पोस्टेड #
स्त्रियांशी बोलताना पुरूषांच्या नजरा काय शोधत असतात हे आता काय सांगायला हवे काय? पण एका संशोधनातच यावर शिक्कामोर्तब झालंय. निम्म्याहून अधिक पुरूष पहिल्या भेटीतच स्त्रियांच्या स्तनांकडेच टक लावून पहातात, असे एका संशोधनाअंती पुढे आले आहे. न्यूझीलंडमधील ... अधिक वाचा...
parolekar sandip द्वारे सप्टेंबर 8, 2009 7:41 AM वर पोस्टेड #
श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र ... अधिक वाचा...
sushrut jalukar द्वारे सप्टेंबर 7, 2009 11:01 AM वर पोस्टेड #
इथे एकूण विश्वाच्या कालगणनेनुसार मानव म्हणून आपल्याला जे आयुष्य मिळते ते दहा दिवसांचेच आहे अशी कल्पना मांडली तर मिळालेल्या आयुष्याचा सर्व बाजूंनी विकास व्हावा व प्रगती व्हावी, कलेचे व ज्ञानाचे संस्कार व्हावे व आपले संचित समाजामध्ये वाटून टाकावे आणि शेवटी ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे सप्टेंबर 4, 2009 3:27 PM वर पोस्टेड #
पडू आजारी... मौज हीच वाटे भारी. ....................... अधिक वाचा...
sharada Chellam द्वारे सप्टेंबर 4, 2009 12:55 PM वर पोस्टेड #
तो पाऊस तुझा माझा होता......... धो धो पडण्याऱ्या पावसाचा थेंब.. मनाला ओला करत होता... कुढेतरी नकळत मनात तो आठवणींच्या गाठी बांधत होता... नव्याने तो नवं नातं जोडत होता कारण... तो पाऊस तुझा माझा होता......... काळोख्याच्या ... अधिक वाचा...
archana Ghosalkar द्वारे सप्टेंबर 2, 2009 4:12 PM वर पोस्टेड #
का? का होतंय असं???? तु जवळ नाहीस म्हणुन...??? पण मग गेली ८ वर्षं आपण भेटलोही नाही. तेव्हा कधी येवढा आठवला नाहीस तु... मग आताच का?१० वर्षांपुर्वी भेटलो आपण. चांगले मित्र झालो. पण फक्त मैत्री होती ती? नाही... कदाचित हो.... एका क्षणाला वाटुन गेले हे नाते ... अधिक वाचा...
archana Ghosalkar द्वारे सप्टेंबर 2, 2009 3:58 PM वर पोस्टेड #
Hello,This site is a good way to express your thoughts.Thanks,Kapi... अधिक वाचा...
Kapil Edke द्वारे ऑगस्ट 29, 2009 10:39 PM वर पोस्टेड #
Hello,My name is Kapil Edke. This is my first blog on this site. Thanks for visiting this page.Kapil Edke अधिक वाचा...
Kapil Edke द्वारे ऑगस्ट 29, 2009 10:30 PM वर पोस्टेड #
त्याच्यामध्ये आणि पावसामध्ये बरेचसे साम्य होते, त्या दोघांमुळेच जणू काही जीवन माझे रम्य होते! बिनवेळेचा पाहुणा म्हणून पाऊस कधीही पडायचा, आणि तो देखील पावसाप्रमाणे वेळेचे बंधन टाळायचा! हवाहवासा वाटलेला पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा सुखद स्पर्श, आणि थरथरत्या ... अधिक वाचा...
Vivek Bhandare द्वारे ऑगस्ट 27, 2009 2:50 PM वर पोस्टेड #
1 2 3 4 5 6 ...
Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
RSS | About Us | Feedback | Advertise with us

Terms of Services | Privacy Policy


(c) 2008 Webdunia.com