व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण ...
|
व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण ...
|
व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण ...
|
व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण ...
|
सांगली जिल्ह्यातील माणदेश परिसर पर्जन्यछायेखाली येतो. त्यामुळे त्याचे वर्णन वाळवंटी, निष्पर्ण, उजाड असेच करता यईल. पश्चिम महाराष्ट्र एकीकडे कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांमुळे हिरवागार बनलेला असताना माणदेश परिसर मात्र दुष्काळाच्या झळा सहन करतो आहे. या ...
|
 सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने मराठी चित्रपट दिग्दर्शनात विषय, आशय, सादरीकरण व हाताळणीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. या दिग्दर्शकांच्या जोडीने मराठी चित्रपटात नवीन अध्यायास सुरवात केली. दोघी, देवराई, वास्तुपूरूष, दहावी फ या अप्रतिम ...
|
गूगलने आणलेल्या क्रोम या ब्राऊझरमध्येे काही सोयी अशा आहेत की ज्या अन्य ब्राऊझरमध्ये नाहीत वा अंशत: आहेत. काय आहेत या सोयी आणि त्यांचे नेमके काय आणि कसे फायदे होतात? ........ इंटरनेट ब्राऊझर्सच्या युद्धात आता गूगलच्या क्रोम या अतिशय हलक्याफुलक्या ब्राऊझरची ...
|
निसर्गाचा मराठी साहित्याशी संबंध केवळ वर्णनापुरते होते. पण मारूती चितमपल्लींनी निसर्गाला नायकत्व दिले. त्याची विविध रुपे, त्याच्या भावभावना, सगेसोयरे साहित्यात आणले. लोकांना जंगलसाक्षर करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.वनाधिकारी म्हणून नोकरी करताना आपल्या ...
|
 सध्याच्या आघाडीच्या मराठी दिग्दर्शकांमध्ये केदार शिंदेचे नाव घेतले जाते. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात त्याने सहज वावर करताना आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्याकडून बर्याच मोठ्या अपेक्षा आहेत. केदारला या माध्यमाचे बाळकडू ...
|
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटलादोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकलाउंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडलामी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्यालातू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोसमर्सिडिस नाही निदान नॅनो ...
|
अंधश्रध्दा निर्मुलन समितीने 1993 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात गणेश मूर्तींसाठी वापरलेले निर्माल्य गोळा करण्याचे अभियान सुरू केले. राज्यभर या अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची दखल राज्य सरकारलाही घ्यावी लागली आणि आता जवळ-जवळ ...
|
 महाभारताच्या भिष्मपर्वात खंडा म्हणून उल्लेख असलेल्या आणि तितकाच मोठा प्राचीन इतिहास असलेल्या खानदेशच्या जळगाव जिल्ह्यात पद्मालय येथे गणरायाच्या प्रवाळयुक्त दोन जागृत मूर्ती स्थापित आहेत. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशातील दुसरा ...
|
 मुरलीधर देविदासपंत आमटे उपाख्य बाबांनी घेतलेला वसा प्रकाश व विकास या त्यांच्या मुलांनीही समर्थपणे सांभाळला आहे. आधुनिक युगातील विकास व प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या दुर्गम भागात आदिवासी व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आत्मसन्मान ...
|
बिहारमध्ये आलेल्या महापुराने कहर केला असून जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकले आहे. पंतप्रधानांनी अखेर या पुरामुळे बिहारमध्ये राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. पण यासार्या प्रकोपासाठी कारणीभूत ठरली ती कोसी नदी. बिहारचे अश्रू ही आपली ओळख या नदीने सार्थ केली आहे. ...
|
श्रावण संपत आला की गणपतीचे वेध लागायला लागतात. गणपती, गौरी (महालक्ष्मी) हा कोकणातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात दिवाळी इतकाच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचा सण मानला गेला आहे. टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं लोण दिवसेंदिवस पसरतच चाललंय, ...
|