ब्लॉग्ज |
|
|
पुनर्मिलन हा एक लहानपणी पाहिलेला चित्रपट आहे. नंतर तो कुठे पाहायला मिळाला नाही किवा त्याबद्दल काही ऐकायलाही मिळाले नाही. पण त्यामधील हे गाणे मात्र आठवते. स्नेहप्रभा प्रधान ही एक छान नायिका त्यावेळी होती. हे गाणे ... अधिक वाचा...
|
 पंतप्रधानपद अजून आवाक्यातही आलेले नसताना भाजपमध्ये पुढच्या पंतप्रधानपदाची चर्चा सुरू झाली आहे. वाजपेयींनंतर अडवानी आणि त्यांच्यानंतर प्रभावशाली ज्येष्ठ नेता भाजपकडे नाही. मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा ही मंडळी पत्रकार परिषदेपुरती ठीक आहेत. ... अधिक वाचा...
|
 बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी अशी सध्या भाजपची अवस्था झाली आहे. निवडणुकीनंतर कोणत्या आघाडीला बहूमत मिळेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाजपेयींमध्ये मात्र पुढच्या पाच वर्षानंतरच्या पंतप्रधानपदासाठीचे बुकींग सुरू आहे. या पाच वर्षाचा प्रश्न अडवानींनी ... अधिक वाचा...
|
* मनुष्य प्रकृतीवर मात करण्यासाठी जन्माला आलेला आहे, प्रकृतीचा गुलाम होऊन राहण्यासाठी नव्हे.* तुमचा विकास आतून झाला पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. तु्म्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही.* जो मनुष्य कोणत्याही भौतिक कारणामुळे विचलित होत नाही ... अधिक वाचा...
|
"हा शेवटी क्वालिटी ऑफ लाइफचा प्रश्न आहे पपा. जीवनाचा दर्जा तुमच्या भाषेत. इथे अशी काय ‘क्वालिटी ऑफ लाइफ आहे पपा, की जिच्यासाठी तुम्ही या देशाला लोंबकळत राहावं? माझ्याबरोबर चला. तिथे राहा. देशप्रेमच दाखवायचं तर तिथून इथल्या कार्याना पैसा पुरवा. वर्षांकाठी ... अधिक वाचा...
|
मराठी माणसाची मुंबईत होत असलेली होरपळ पाहून अश्वारुढ शिवाजी महाराज थेट मुंबईत धडकतात, हे फक्त सिनेमातच शक्य आहे. सिनेमातल्या शिवाजी महाराजांना टाश्या आणि शिटय़ा मारताना मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या अवती भोवतीच्या साध्या वेषातल्या ... अधिक वाचा...
|
मराठी माणूस हा एका विशिष्ट प्रकारच्या नृत्यातही पारंगत असल्याचे पुरावे सापडतात. पुढे हा नृत्यप्रकार पश्चिमी संस्कृतीत रूढ झाला आणि मायकेल जॅक्सन नामक एका मावळाकम् इसमाने जगप्रसिद्ध केला. त्यास मूनवॉकिंग याने की चांद्रचाल असे म्हणतात. या नृत्यात पाऊल ... अधिक वाचा...
|
एके दिवशी पोपटलालचे त्याच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले. पोपटलाल : दोन मिनिटांत तू तुझे शब्द परत घे, नाहीतर....!राधा : समजा, मी दोन मिनिटांत शब्द परत नाही घेतले, तर तुम्ही काय कराल?पोपटलाल : मग आता तूच सांग की, मी तुला नक्की किती वेळ देऊ?रेल्वे अपघातात ... अधिक वाचा...
|
राजकारणाच्या रणांगणात परस्परविरोधी तुतार्या फुंकल्या गेल्या आणि आता अनेक रणधीरांची फक्त विजयाच्याच दिशेने घोडदौड सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या या रणभुमीवर अर्जुनाला पडले तसे प्रश्न कोणत्याही रणवीराला पडणार नसले तरी त्या प्रत्येकामागे किती तरी कृष्णांची ... अधिक वाचा...
|
शाळेत असताना आणि त्यानंतर कलेचं शिक्षण घेताना जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये रंगाचे अर्थ, रंगसंगती शिकलो होतो. ता, ना, पि, हि, नि, पा, जा या सप्तरंगांची माहिती करून घेताना तांबडा म्हणजे धोकादायक आणि मांगल्य असे दोन्ही अर्थ शिकलो. भगवा म्हणजे त्याग-विरक्ती आणि ... अधिक वाचा...
|
प्रायमरी दुसरी ते चौथी इयत्तेत असताना शिकलेल्या काही कविता. एक कविता आठवते तीन म्हणजे .... प्रभो प्रांत वत्सला.... त्यावेळी पाठ करतो व तेव्हा त्याचा अर्थ जरी नीट समजला नाही तरी कविता पाठ होते. आणि आता ती कविता ... अधिक वाचा...
|
 लाहोरजवळील मनावा येथील पोलिस ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहरीक ए तालिबानचा नेता बैतुल्ला मसहूद असल्याचे आता पुढे आले आहे. हा मसूद कोण हे फार आठवायची गरज नाही. ओसामा बिन लादेन व मुल्ला ओमरनंतर जगभरातील टेरर नेटवर्कमध्ये बैतुल्लाचे नाव ... अधिक वाचा...
|
पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमध्ये आज श्रीलंकेच्या खेळाडूंना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि १९७२ मध्ये म्युनिक ऑलिंपिकमध्ये ब्लॅक सप्टेंबर या संघटनेद्वारे ११ इस्त्रायली खेळाडूंच्या हत्येची आठवण ताजी ... अधिक वाचा...
|
भारताची राजधानी दिल्लीपासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र ... अधिक वाचा...
|
अशोक कुमारचे सर्व चित्रपट मला आवडतात्. आमच्या लहानपण्चे त्यांचे चित्रपट बंधन्, झूला, कंगन्, किस्मत आणि त्याहून जुने चित्रपट.... जीवन नैय्या.,. अछूत कन्या , वगैरे...मला आत्ता लिहायच आहे बंधन मधील एक गाणे... ते गाणे छान असून ... अधिक वाचा...
|
सततच्या खोटय़ा प्रचाराने सगळ्यांचा इतका बुद्धिभेद केला की आरक्षणपीडित समाजालाही आरक्षण योग्य आहे, असे वाटू लागले व ते स्वत:वरील अन्याय आजपर्यंत सहन करीत राहिले. हे सर्व घडत असताना सर्व राजकीय पुढारी व पक्ष नुसते गप्पच बसलेले नाहीत तर स्वार्थासाठी, मतपेटीवर ... अधिक वाचा...
|
‘‘मग काय? आज मंडळात वाटायला पेढे आणलेत की नाहीत?‘‘कुठलं काय?‘‘का हो? ‘जमत आलं होतं ना?‘‘असं आम्हाला वाटत होतं..‘‘मग काय झालं?‘‘देवाला माहिती! किंवा तिलाच! एवढी आमच्या घरी आली. बसली. बोलली. तीन-चारदा त्याला भेटली. बाहेर फिरायला गेली. सगळ्यांनाच वाटलं, लग्न ... अधिक वाचा...
|
कंबोडियाच्या निबीड अरण्यात १९७० च्या सुमाराला जन्मलेली एक अनाथ पोर.. वयात येण्याआधीच देहविक्रयात ढकलली गेलेली. तिचा जीवनपट प्रचंड हालअपेष्टांनी भरलेला आहे. आज ती अनेक पीडित मुलांची आश्रयदाती ठरली आहे. निराधार बालवेश्येपासून ते हजारोंची पालनकर्ती हा पल्ला ... अधिक वाचा...
|
प्रेम ही एक सदाबहार गोष्ट आहे. पिढी-दर पिढी पुन: पुन्हा नव्याने उमलणारी. कथा-कविता- नाटक- सिनेमा असे अनेक वाङ्मयप्रकार ‘प्रेम या विषयावर वर्षांनुवर्षे पोसले जाताहेत. तरीही प्रत्येकाला आपलं प्रेम अगदी एकमेवाद्वितीय वाटतं.काय असतं बरं हे प्रेम? काय देतं ... अधिक वाचा...
|
आप की कचेहरी किरण बेदी के साथ ?या कार्यक्रमात विविध प्रकारच्या समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्याचा चांगला परिणाम समाजात दिसायला लागेल. अशी आशा करू या.पण एक गोष्ट मला खटकती ती ही की काही लोक कचेरीच्या कार्यक्रमात जो पैसा(कचेरी तर्फे) ते देत आहे ... अधिक वाचा...
|
|
|