खुश खबर! खुश खबर !! खुश खबर !!! आम्ही रावणसे बन्धु आपल्या मराठी दर्शकासाठी घेऊन येत आहोत, नविन वाहिनी नाव आहे.....अमावस्येची रात्र!.....त्या साठी हवे आहेत नविन कलाकार.आपण इच्छुक असल्यास लिहावे.हमखास निवडी साठि. हडळीची ओळख, खविसाचे शीफारस पत्र,हिंदी ...
|
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम: गगनगिरी महाराज ज्यांना भक्त प्रेमाने बाबा म्हणतात, त्यांनी माझ्या जगण्याला खरा अर्थ दिला. त्या विषयी मी सविस्तर पुढे लिहणार आहेच.श्रेणी: Blogटॅग्ज: इतर
|
गो-या सायबाने भारतात पाय रोवले आणि त्याबरोबरच रूजवला आपला खेळ. क्रिकेट. या क्रिकेटने भारतीय मनांवर अशी काही जादू केली की मुळचा गोर्यांचा हा खेळ आता जणू काही भारताचाच राष्ट्रीय खेळ वाटावा असे स्थान पटकावून आहे. अर्थात या खेळात भारतीयांनी साधलेली प्रगती ...
|
मी आणि राजू मध्ये आपणा सर्वाचे स्वागत आहे.श्रेणी: Blogटॅग्ज: विविध
|
महानायक आपला ब्लॉग स्वतःच लिहितो IFM बिग बी अमिताभ्ाला आपल्या व्यस्त कामातून स्वतःचा ब्लॉग लिहिण्यासाठी वेळ कुठून मिळतो असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. चित्रपट आणि जाहिरातींचे शुटींग, फिल्मी पार्टी, समारंभ्ा या कामांमध्ये व्यस्त ...
|
" अमर ज्योती " हा चित्रपट प्रभात स्तुडिओचा व्ही . शांताराम यांचा 1936 ह्यावर्षी तयार झाला होता त्यावेळी आम्ही पाहिला होता नंतर तो पाहायला मिळाला नाही. त्यातील प्रसिद्ध गाण " सुनो सुनो बनके प्राणी " हे आठवतय. त्या चित्रपटात दुर्गा खोटे, ...
|
जयपूर स्फोटांमधील जखमींची अजून जखमही पुरती भरली नसतानाच राजस्थान पुन्हा एकदा पेटले आहे. जयपूरमध्ये झालेल्या स्फोटात दहशतवाद्यांचा हात होता. परंतु आता राजस्थान पेटण्यामागे स्वतः: वसुंधरा सरकार कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. भरतपूरमध्ये गुर्जर ...
|
कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो राजा भोजच्या गोष्टीतूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच ...
|
|
आम्हाला "आळस" ही कविता कोणत्या इयत्तेत शिकवली गेली हे आठवत नाही. पण कविता छान आहे बोधपर आहे. लक्शात ठेवण्याजोगी आहे. संस्क्रुत शिकलो तेव्हा एका सुभाशितातली एक महत्वाची ओळ... " आलस्यम ही मनुश्याणाम शरीरस्थो महद्रिपु: | " ...
|
स्टेशन मास्तर ह्यात कोण हिरो , कोण हिरोईन होते हे देखील आठवत नाही. पण एक भाग स्वप्नासारखा लक्षात राहिला आहे ते अस कि स्टेशन मास्तर धावत धावत ओरडतो " कालीचरण लाईन बदलो ..कालीचरण लाईन बदलो" आणि कालीचरण लाईन बदलण्याच्या आत गाड्यांची टक्कर ...
|
|
|
किस्मत हा चित्रपट बराच जुना आहे. ह्यात अशोककुमार व शांतिदेवी हिरो व हिरोइन आहेत. अशोककुमार कुठे नाहीसा होतो . पुष्कळ शोध करतात . मिळत नाही. तो सभ्य रितीने चोर्या करतो व आपला गुजारा करतो ( .ज्यास्त आठवत नाही ) पण त्याची शांतिदेवीशी भेट होते ...
|
|