ती, अगदी नाकासमोर चालणारी. मुलांबददल मनात एक अनामिक भीती बाळगून असलेली. कुणा मुलाशी बोलायलाही न धजवणारी. एखाद्या मुलाशी आपली घट्ट मैत्री होऊ शकेल असा विचारही तिने कधी केलेला नाही. तर त्याची स्थिती मात्र त्याहून जरा वेगळी. नवख्यांसाठी काहीसा अबोल, तर ...
|
 मुरलीधर देविदासपंत आमटे उपाख्य बाबांनी घेतलेला वसा प्रकाश व विकास या त्यांच्या मुलांनीही समर्थपणे सांभाळला आहे. आधुनिक युगातील विकास व प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या दुर्गम भागात आदिवासी व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आत्मसन्मान ...
|
 सध्याच्या आघाडीच्या मराठी दिग्दर्शकांमध्ये केदार शिंदेचे नाव घेतले जाते. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात त्याने सहज वावर करताना आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्याकडून बर्याच मोठ्या अपेक्षा आहेत. केदारला या माध्यमाचे बाळकडू ...
|
 संkasshirpukar.myweb...
|
 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सव्वाशे चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात भीमाशंकर अभयारण्य पसरले आहे. जैवविविधतेने समृद्ध पश्चिमघाटात भीमाशंकरचे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त वनक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कड्यांवर वसलेले भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी हे ...
|
भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही ...
|
मोठमोठ्या कॉर्पोरेटस् मधून "जिंका जिंका परिस्थिती( विन-विन सिच्युएशन) हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. शहरातून थेट खेड्यापर्यंत हा शब्दप्रयोग पोहोचला आहे. मनुष्यांच्या सान्निध्यात राहून गाई-म्हशीही आता या शब्दप्रयोगाचा वापर करून बऱ्यापैकी ...
|
 संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या ४७ वर्षातील राजकीय पटलावर दृष्टी टाकल्यास पुलोद व सेना-भाजप युती सरकारचा अपवाद वगळता कॉग्रेसने एकछत्री सत्ता गाजवली आहे. राज्यात १९६२ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून १९७८ पर्यंत कॉग्रेसला शह देणारा प्रमुख ...
|
निसर्गाचा मराठी साहित्याशी संबंध केवळ वर्णनापुरते होते. पण मारूती चितमपल्लींनी निसर्गाला नायकत्व दिले. त्याची विविध रुपे, त्याच्या भावभावना, सगेसोयरे साहित्यात आणले. लोकांना जंगलसाक्षर करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.वनाधिकारी म्हणून नोकरी करताना आपल्या ...
|
सकाळची गडबड सुरु. रोजचीच आवरसावर. दुसऱ्या मजल्यावरच्या मला अचानक एक आवाज येतो. मी कान टवकारतो...आता स्पष्ट आवाज, "" भंग्याऽऽरवालेऽऽय्य,....
|
भाऊ पाध्ये भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे. मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती ...
|
 शिकारीचा आजचा सातवा दिवस होता. संघ्याकाळी टॉर्च आणि धनुष्यबाण घेऊन तो जंगलाकडे निघाला. शिकारीचा शोध सुरू झाला आणि अचानक त्याला आदिवासी वस्तीच्या जवळच्या झुडपाजवळ काही तरी दिसलं. तो थांबला. झाडाच्या कडेला हरण उभे होते. त्या हरणावर त्याने नेम धरला ...
|
 ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही, पोलिस स्टेशनमध्ये टेबलावर पाय पसरून बसलेल्या शेरखानला (प्राण) इन्स्पेक्टर विजय अर्थात अमिताभ बच्चनने म्हटले, तेव्हा एका सुपरस्टारचा जन्म झाला. हा सुपरस्टार जन्माला आला तो स्वतःच्या गुणवत्तेने हे खरेच. पण त्याला ...
|
मानवी भावभावनांचाच अविष्कार असलेला चित्रपटही मैत्री या भावनेपासून कसा वेगळा राहिल. चित्रपटासाठी काम करताना अनेकांचे सूर जुळले. मनांच्या तारा जुळल्या. परस्परांचे उत्तम कॉम्बिनेशन झाले. यातूनच मैत्रीचे बंध बांधले गेले. त्यामुळेच विशिष्ट जोडी एकत्र आली की ...
|
 हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेत्यांच्या यादीत संजीव कुमार यांचे नाव नेहमीच वरच्या स्थानी राहील. या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली. 9 जुलै 1930 ला सूरतमधील ...
|